ऐकरी शंभर टन ऊस उत्पादन कसे घ्यावे | व नियोजन कसे करावे | us Utpadan Niyojan Mahiti |
आज आपण या लेखात उसाचे एकरी शंभर टन उत्पन्न घेण्यासाठी ऊस शेतीमध्ये आपण कोणकोणते बदल करणे गरजेचे आहे .
याबद्दल या मंडळी आपण सध्या पारंपारिक पद्धतीनेच ऊस शेती करत आहोत आणि यावर शेतीमध्ये आपल्याला साधारणता अडचणी मसाला विक्रीसाठी उत्पन्न मिळते आणि खोडव्या उसाचे 40 ते 50 टनापर्यंत तर आपण सरासरी विचार केला तर साधारणतः 18 महिने आपल्या शेतामध्ये राहते अडचणी आणि खोडवा सुद्धा त्याचे दोनच कलकलेशन केलं तर 36 महिने खोडवा आणि अडचणी याचा कालावधी होतो आणि या तीन वर्षांमध्ये आपल्याला अडचणीचे 50 ते 60 टन आणि खोडव्याचे चाळीस चल अशी दोन्ही मिळून 100 टन उत्पन्न मिळते यावर उपाय म्हणून जर का आपण आपल्या ऊस शेतीमध्ये काही बदल केले 100 खोडव्यासाठी शंभर अडचणीसाठी शंभर उत्पन्न जमीन मशागतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे बेणे निव डीमध्ये आपणामध्ये बदल करणे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा लागवड पद्धत व ऊस संख्या नियंत्रण बदल तर आपण आता पॉईंट वाय पॉईंट माहिती पाहूया.
1 जमिन मशागत
ऊस शेतीसाठी जमिनी सांगली मशागत केलेली भाजी जमीन भुसभुशीत पाहिजे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये कडक जमिनी आहेत त्या जास्त मेहनत करून काही त्याचं काही अंतरावर त्याचा भाग झालेला आहे त्यासाठी त्यांनी सबस्क्राईब चालवणे गरजेचे आहे प्रत्येक वर्षी ज्यावेळेस आपला खोडवा व तुटून जाईल त्यानंतर सबस्क्राईबची मेहनत करणे गरजेचे आहे त्यानंतर एक दोन नागरिक करणे गरजेचे आहे आपल्याला फायदा होतो पाण्याचा निचरा होतो आणि त्यामुळे ऊस शेतीसाठी याचा निश्चित फायदा होतो आणि आपल्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढीसाठी याचा निश्चित आपल्याला फायदा होईल ही जमीन मशागत खूप महत्त्वाची आहे त्यासाठी एका वेळेस करावी एका वेळेस आडवी नागरिक करावी या पद्धतीने नागरिक करावे त्यावेळेस खोडव्याचे पाचट न जाचक कोटीच्या साह्याने बारीक करून घ्यावे त्यानंतर या त्यामध्ये रोटावेटर चालवावा आणि त्यानंतर आपण नांगरेट करावी आणि त्यानंतर त्याच्या आधी किंवा नंतर चालवावे त्यामुळे जमिनीतील जो काही ठणक बाग आहे तोही फुटेल आणि जमीन भुसभुशीत होईल पाण्याचा निचरा होईल हे झाले जमीन मशागती मधील बदल आहे.
2 बियाणे निवड
बेणे निवडा खूप महत्त्वाचा भाग आहे तर मंडळी जर का बीज चांगले असेल तर निश्चित चांगले उत्पन्न मिळते आपण निश्चित जो काही बेणेमळा तयार करणार आहोत आपण ते आपण एका उत्कृष्ट शेतकऱ्याकडे जो शेतकरी 100 120 उत्पन्न घेतो त्याच्याकडूनच देणे घ्यायचे आहे कारण त्यांच्याकडे उत्कृष्ट प्रतीचे बेणे असतील असे बेणे जर आपण एक गुंठा घेऊन दोन गुंठे घेऊन आपल्याला दहा महिन्यानंतर कोणती लागवड करायची आहे त्यासाठी आपण अशा चांगले त्या बेनिमाळ्याचा फायदा होईल आणि चांगले उत्पन्न मिळण्यासाठी निवड पद्धतीने तयार केलेले बेणे असणे गरजे चे आहे.
3 सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढवणे
ऊस शेती करत असताना आपण शेतामध्ये शेणखत तीन ते चार ट्रेलर गरजेचे आहे तसेच हिरवळीचे खते सुद्धा काढणे गरजेचे आहे पाचट असते त्याची पाचट कुटी करून ती शेतामध्ये काढून घ्यायचे आहे आणि नंतर नांगरेटी करायचे आहेत त्यामुळे आपल्या जमिनी त्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये ताक द्यायच्या हे पिके घेऊन त्यांना गाडून शिरवळीचे खते सुद्धा आपण चिमणी करू शकतो.
4 ऊस शेतीचे पाणी व्यवस्थापन
आपण वरून खाते टाकतो त्याचा जो अपव्य होतो किंवा शंभर टक्के लागू होत नाहीत ते ठिबक सिंचन च्या शंभर टक्के ती पिके मुळाशी भेटतील आणि त्याचा निश्चित फायदा होईल जास्त पाणी देतो त्यामुळे लवकर वापस्यावर न येणे किंवा पाणी जास्त होणे हे प्रकार घडतात त्यामुळे आपल्याला 100 टन उत्पन्न मिळण्यास अडचणी येतात आणि व्यवस्थापनामध्ये ठिबक सिंचन चा वापर केला तर निश्चितच याचा आपल्याला वाढीसाठी फायदा होऊ शकतो मंडळी यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऊस लागवड पद्धत व ऊस तंत्र असताना आपण साधारणतः साडेतीन फुटावर सरी घेतली 43560 हेच एवढ्या स्केअर फुटचा एक एकर असतो 43560 स्क्वेअर फुटचा एक त्याला जर आपण साडेतीन फुटाणे भागले तर आपल्या एकरामध्ये टोटल सरीची लांबी एक राहतील तर तिसरीची लांबी होते 1245 124569 ची लांबी होती साडेतीन फुटामध्ये आपण ऊस लागवड करत असताना साधारणतः दोन ओळी लागवड करतो सध्या सर्वच शेतकरी त्यामध्ये आपले एक फुटामध्ये तीन डोळे बसतात एक तर टक्कर लागवड करतो किंवा दोन ते तीन बोटे अंतर ठेवून लागवड करतो म्हणजे एका फुटामध्ये तीन डोळे बसतात जर एका फुटामध्ये तीन डोळे बसत असतील म्हणजेच 1245 गुणिले तीन केलं तर 3735 डोळे आपल्या एकेकरांच्या क्षेत्रामध्ये बसतील 3735 डोळे आपले एकरामध्ये बसतील त्याला सहा फुटवे एका डोळ्यात सहा फुटवे 37 हजार 335 गुणिले सहा केले तर दोन लाख 25 हजार 270 फुटवे टोटल आपल्या एक एकर मध्ये येतील तर एवढ्या आपल्याला गरज असते का तर निश्चितच नाही कारण ज्यावेळेस आपला ऊस तुटून कारखान्यात जातो त्यावेळेस प्रत्यक्ष जी काय ऊसाच्या फुटव्यांची संख्या किंवा प्रत्यक्ष तोडणीच्या वेळेस उसाची संख्या 4 5 सरासरी 42000 पकडून लागवड केल्यानंतर या दोन लाख 25 हजारातून 42000 वजा केले तर राहिलेले कुठे तर ते मरून जातात जास्त जगत नाही काय नैसर्गिक रित्या एकेकरांमध्ये साधारणतः 45 हजारापर्यंतच पृथ्वीत जगू शकतात.
5 एकरामध्ये किती फुटव्यांची संख्या असावी
आपण या ठिकाणी पाहतो आहे की 42000 जखणारी फुटवे आहेत आणि मरणारी जी फुटवे आहेत ते एक जर आपण याचं एक गणित केलं या एकरासाठी जर आपण दिले तर यातील 42 हजार फुटव्यांना शंभर किलो खत मिळेल आणि चारशे किलो खत हे एक लाख 83 हजार फुटव्यांना मिळेल म्हणजेच आपण दोन लाख 25 हजार फुटव्यांना ऊसांना आपण 500 किलो खत दिल्यानंतर जगणाऱ्यांच्या वाटणीला शंभर किलो येथे आहे आणि मरणाऱ्यांच्या वाटणीला 400 किलो येते आहे तर निश्चितच आपण येथे पाहू शकता की मरणाऱ्या उसाची संख्या जास्त आहे आणि जगणाऱ्यांची कमी आहे या ठिकाणी आपण जर थोडासा बदल केला याच ठिकाणी आपण साडेतीन फूट सरीमध्ये जर एक फुटावर लागवड केली तर आपली जी काय एकरी जी काय आपली सर्वांची लांबी येणार आहे ती 1245 फुटी आणि त्यामध्ये डोळ्यांची संख्या येईल 1245 कारण आपण या ठिकाणी एक फुटावर लागवड करत आहोत लागवड केल्यानंतर साधारणतः १२४५ रनिंग येते आणि 1245 डोळे आपल्या शेतामध्ये लागवड होते आणि त्या 1245 डोळ्याला चहा फुटवे आले तर त्याची होतात ७४६७० फुटवे टोटल तर त्यातून आपण 42 जगणारे फुटवे बाजूला काढले तर 32 हजार फुटवे हे मरणारे राहतात म्हणजेच काय तर आपण या ठिकाणी 500 किलो जर खत टाकले तर जगणाऱ्यांच्या वाटेला तीनशे किलो येईल व मरणाऱ्यांच्या वाटेला 200 किलो निश्चितच या ठिकाणी आपण उत्पन्न वाढू शकते. पुढे जाऊन आपण जर का चार फुटावर लागवड केली आणि सरीतील दोन तरी चार फूट ठेवले आणि उसाच्या डोळ्यातील अंतर जर आपण एक फूट ठेवले तरी एकरामध्ये जी काय डोळ्यांची संख्या आहे ती 10890 होईल आणि त्याला जर सहा फुटवे एका डोळ्यास आले तर 65 हजार फुटवे येतील त्यात जर आपण 42 बाजूला काढले तर 23000 शिल्लक राहतील आणि जगणारे 42000 म्हणाला तर 400 जवळ जवळ 400 किलो जगणाऱ्यांच्या वाटेला येईल आणि मरणाऱ्यांच्या वाटेला फक्त शंभर किलो त्याचे पुढे जाऊन आपण साडेचार फुटावर केली साडेचार फूट दोन तरी अंतर ठेवलं आणि एका डोळ्यातील अंतर साधारणत आपण ठेवलं तर 9680 त्याची टोटल रनिंग येईल सऱ्यांची आणि त्याला एक डोळा प्रत्येक फुटावर लावला तर 980 डोळे बसतील आणि त्याला सहा फुटवे आले तर ते 58 हजार 80 संख्या होईल यामध्ये 42000 जगणारे काढले तर 16000 फक्त मरणारे आपण हेच अंतर जर आपण पाच फुटावर घेऊन गेलो तर मंडळी साधारणतः पाच फुटावर लागवड केली तर 8712 म्हणजे याचं गणित करताना नेहमी लक्षात ठेवा 43560 स्क्वेअर फुटचा एकर असतो त्याला आपण पाच फुटाणे बघायचे म्हणजे दोन सऱ्यातील अंतर पाच फूट तर ते येणारा जे काही रनिंग उत्तर येत ते 8712 त्याला सहा फुटवेने आपण जर गुणलं तर 52 हजार 272 फुटली होतात त्यातून 42000 वजा केले तर या ठिकाणी जवळजवळ दहा हजार रुपये मरणा त कुठे असतात आणि जगणारे फुटवे 42000 असतात तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहू शकता की जगण्याच्या फुटव्यांच्या वाटणीला खूप मोठ्या प्रमाणात जास्त अन्न येईल आणि निश्चित आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल तर योग्य अंतर कोणते तर आपणच यावरून विचार करू शकता
पाच फुटावर निदान पाच फुटावर तरी आपण लागवड करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल तर या ठिकाणी पाच फुटवे अशी चांगला उपाय आहे त्यानंतर काही शेतकरी सहा फुटावरील लागवड करतात जर का त्यांनी सहा फुटावर लागवड केली तर 43560 स्क्वेअर फुटला जर आपण सहा फुटाणे भागले तर 7260 गोळ्या आपल्याला एकरासाठी लागतील आणि एका ह्याच्यामधून आपल्याला समजा सहा जरी फुटवे आले तर साधारणता एकूण जी काय फुटव्यांची संख्या एकरात येईल की 43 हजार 560 होईल त्याला जर काही 43 42000 जगले तर 42 हजारांमधील साधारणता अडीच किलो पर्यंत भरला तर निश्चित आपल्याला शंभर टन उत्पन्न मिळण्यास काहीच अडचण येणार नाही या ठिकाणी या पद्धतीने लागवड केली तरी एक असा फायदा होईल की जेवढे आपण खत टाकणार आहेत ते शंभर टक्के जगणाऱ्या उसांच्याच वाटणीला जाणार आहे त्यामुळे जे काय मिळणार उत्पन्न आहे ते 100% आपल्याला मिळणार आहे तर मंडळी या काही गोष्टी होत्या त्या निश्चित आपण बारकाव्याने पाहाव्यात आपण या ठिकाणी फुटव्यांची संख्या सहा गृहीत धरलेली आहे परंतु यापेक्षा जास्त फुटवे येऊ शकतात त्यासाठी आपण योग्य वेळी व त्याचे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी यावेळेस आपण जास्त अंतरावर लागवड करतो किंवा जास्त सरी मधील अंतरावर लागवड करतो त्यावेळेस एक लक्षात घोळ ठेवण्यासारखी बाब म्हणजे आपण जे काही उसाचे अंतर ठेवलेला आहे दोन डोळ्यातील त्या ठिकाणी आपण काटेकोरपणे तुटाळ होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे जर का तू टाळी झाली तर ऊसाची संख्या कमी होऊ शकते त्यासाठी या ठिकाणी आपण ऊस लागवडी बरोबरच त्याच ठिकाणी अपेक्षित तुटाळे किती होतील याचे गणित करून काही ठिकाणी आपण ऊस लागवडी बरोबरच एक्स्ट्रा एक बेड बनवून थोडीशी उसाची नर्सरी म्हणाल तरी चालेल तेथे करून ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून ज्या ठिकाणी एखादा डोळा उगवला नाही त्या ठिकाणी लावू शकतो आणि त्याच्याबरोबरच ते रोप येऊ शकते आणि मागे राहतो मागे राहणार नाही.