उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड केव्हा करावी सविस्तर माहिती | kothimbir lagvad |
कोथिंबीर पिकाबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत कोथिंबीर पिकामध्ये तुम्हाला कशाप्रकारे लागवड करायचे आहे कोणत्या हंगामामध्ये म्हणजे कुठल्या दिवसापासून कुठल्या दिवसापर्यंत तुम्हाला या होणाऱ्या हंगामामध्ये तुम्ही कोथिंबीरची लागवड करू शकतात बीज प्रक्रिया कशाप्रकारे करायचे आहे कोणती सुधारित वाण तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जे तुम्हाला कोथिंब िरीचं कोथिंबीरचं खत व्यवस्थापन कोथिंबीरीचे पाणी व्यवस्थापन कोथिंबीर व्यवस्थापन अशा प्रकारची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत जर तुम्ही कोथिंबीर उत्पादक शेतकरी तुम्हाला कोथिंबीर लावायचे असेल किंवा तुमच्याकडे थोडीशी जमीन असेल पाणी तुम्ही कोथिंबीर लागवडीचा नक्की या ठिकाणी विचार करू शकता कारण तुम्हाला तर माहित आहे की वर्षभर कोथिंबीरची त्या ठिकाणी मागणी असते आणि कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पादन देणार तुम्हाला कोथिंबीर हे पीक आहेत जर मार्केटमध्ये रेट चांगले असतील तर नक्कीच कोथिंबीर सारखं दुसरं पीक नाही फक्त तुम्हाला योग्य हंगामामध्ये लागवड करणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे की उन्हाळी हंगामामध्ये आपल्याला कोथिंबिरीचे उत्पादन कमी येतं परंतु वर्षभराचा जर आपण विचार केला फक्त आणि फक्त उन्हाळी हंगामामध्येच तुम्हाला चांगल्या प्रकारचे रेट कोथिंबीर पिकाला मिळू शकतात.
कोथिंबीर पिकावर प्रामुख्याने कीड रोग पाहिले तर मर आहे करपा आहे मुळकुच आहे पानावरील ठिपके आहे ही ठिकाणी आलेले दिसून येतात परंतु आणि त्याचा जर अवलंबून आपल्या शेतामध्ये केला नक्कीच कोथिंबिरीचे उत्पादन आपण वाढू शकतो मला कोथिंबीर पिकाची लागवड करायची आहे लागवडीसाठी सर्वात महत्त्वाचा असते ते म्हणजे हंगाम वातावरण जमीन आणि पाण्याच्या आवश्यकता या चारी गोष्टी तुम्हाला लक्षात घेणे गरजेचे आहे हंगाम निवडणूक अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही आता सध्या मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये कोथिंबीरची लागवड करू शकता परंतु जूनच्या पुढे जायचं नाही जूनच्या आत मध्ये आपले काढणी वगैरे झालं पाहिजे पावसाबरोबर त्या ठिकाणी पेरणी आणि कोथिंबीर चे पीठ थोडं आपल्याला हानिकारक कळणार आहे त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरायचा आहे पाणी हेच आहे व्हाट्सअप कंडिशन वरती पेरणी करा किंवा पेरल्यानंतर मोजक पाणी द्या जेणेकरून क्षमता त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे राहील करताना एक आणखीन एक महत्त्वाचा विषय लक्षात घेणे गरजेचे आहे तुमच्या कोथिंबीर बीज प्रक्रिया केली तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये येणारा मर रोग असेल मुळकुज असेल या रोगांपासूनचे तुमचे उत्पादनाचे नुकसान होणार आहे ते तुम्हाला टाळता येणार आहे.
मग बीज प्रक्रियेसाठी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही शेतकरी मित्रांनो धानो का ॲग्रोटेक लिमिटेडचं विटापट पावर म्हणून एक बुरशीनाशक अतिशय उत्कृष्ट आहेत जे तुम्ही तीन ग्राम वरती चोळू शकता आणि तुमच्या बियाण्यांची पेरणी करू शकतात तो म्हणजे सुधारित वाण कोणकोणते सुधारित वाण तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत कोथिंबीरीचे जे उन्हाळी हंगामामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे उत्पादन देतील आहे नंतर स्थानिक वाणामध्ये तुम्हाला जळगाव धना आहे वाई धना आहे कार्बिक बेजो सीड्स तुम्हाला चांगली व्हरायटी आहे जे तुम्ही वापरू शकता अशी वेगवेगळी वान तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतील जे तुम्ही कोथिंबीर साठी नक्कीच जास्त खत तुझे आपल्या पिकाला लागणार नाही त्यामुळे मोजकत आणि संतुलित खत व्यवस्थापन आपल्याला करणे गरजेचे आहे जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर कोथिंबीर लागवड करत असाल तर माझा तुम्हाला सल्ला आहे की नक्कीच एकदम माती परीक्षण करून घ्या आणि त्याच्या आधारे तुम्ही खत व्यवस्थापन करा थोडक्यात क्षेत्रावर ते म्हणजे दहा गुंठे 15 गुंठे अर्धा एकर वरती तुम्ही कोथिंबीर लागवड करत असाल तर पंधरा पंधरा हे करतो मी 20 किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये आपल्या संपूर्ण मातीमध्ये मिसळून घेऊ शकता तुमचे तुम्हाला सरी पद्धत असेल किंवा वाफेमध्ये तुम्ही लावत असाल त्यानंतर पाडू शकता.
मग पेरणी करू शकता कोथिंबीर उगवून आल्यानंतर तुम्हाला २० दिवसांनी एकदा काय करायचं आहे की त्या ठिकाणी 20 किलो युरिया प्रतिक्रिया प्रमाणामध्ये शेतामध्ये टाका यचा आम्हाला खत व्यवस्थापन करायचे आहे मला तर वाटत नाही की याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्ही कोथिंबीर साठी खत टाकणं गरजेचे आहे परंतु त्या ठिकाणी चांगली आहेत याच्यानंतर कोथिंबीर पिकांमध्ये घेत असाल तर दोन तीन ते चार दिवसाच्या अंतराने तुम्हाला हलकं पाणी तुमच्या कोथिंबीर देणे गरजेचे आहे पाणी व्यवस्थापना मातीचा आपल्याला मगदूर म संस्थेचा आहे किती पाणी धरून ठेवते किती पाण्याचा निचरा करते याच्यावरती तुम्हाला दोन पाण्याच्या पाण्यामध्ये अंतर ठरवायचा आहे परंतु या एकंदरीत गोष्टींमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जास्त पाणी कोथिंबीर साठी हानिकारक आहे अतिशय जास्त पाणी दिले तर नक्कीच मूळ पूजेसारखे समस्या होऊ शकते कोथिंबीर आपली पिवळी पडू शकते आणि आपलं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं आणि याच्या नंतर टिंबरीमध्ये आणखीन एक मुद्दा तो म्हणजे रोग व्यवस्थापनाचा तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो कोथिंबीर आल्यानंतर सुरुवातीच्या काळात जो मर रोग आपल्या कोथिंबीर वरती येत असतो या मर रोगापासून वाचण्यासाठी तुम्ही काय करू शकतात धानुका एग्री टॅक्स बुरशीनाशक ४०० ग्रॅम प्रति एकर या स्वरूपामध्ये पाठ पाण्याने सोडू शकता जेणेकरून हा मर रोग देखील कमी होईल आता याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास नक्कीच तुम्ही भारती डाऊनलोड करू शकता.
आणि भारत टेकडीच्या कृषी डॉक्टरची संपर्क होऊ शकतात माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जवळजवळ सर्वच मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत याच्या व्यतिरिक्त कोणताही मुद्दा तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया कळवा.